
Manoj Jarange on Vidhansabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजताच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार? यासंदर्भातला निर्णय 20 ऑक्टोबरला घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. इच्छुकांनी निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रं तयार ठेवावीत असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलंय.
Source